Wednesday, July 14, 2021

मी ब्राम्हण समाजातील महिला एकता जोशी...

 एकता जोशी या ताईचा हा लेख वाचा. तुम्हांला सत्य काय हे माहीत पडेल आणि तुमच्या मनातील शंका दूर होईल. या ताईचे मनःपूर्वक अभिनंदन

खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

🙏🙏🙏


आम्हांला हे माहीत आहे की जगात देव वगैरे काही नाही. पण आम्ही सतत लोकांना देवदेव करायला सांगतो, कारण त्याने आमचे पोट भरते.

खर सांगून दमडीही कुणी देत नाही. खोटं सांगून हजारो रुपये मिळतात.

पूजा, पाठ, अभिषेक, आशीर्वाद, वरदान, हस्त, पुण्य, मोक्ष हे सर्व निखालस खोटे आहे, वर स्वर्गही नाही आणि नरकही नाही.

काल्पनिक नरक आम्हीच निर्माण केला लोकांना भीती दाखवण्यासाठी.

आम्हीच नवीन पंथाची, नवनवीन पूजांची निर्मिती करतो. लोकांनाही नवीन पाहिजे असते.

खर सांगू भारतात इतके मूर्ख लोक आहेत की जगात कुठेही नाहीत. आम्ही जे सांगू ते पटकन् मानतात, थोडीही चिकित्सा करत नाहीत, चौकशी करत नाही.

आम्ही ब्राह्मण कधीही वारीत जात नाही. आम्हांला माहीत आहे वारीत जाऊन नसलेल्या देवाचे दर्शन घ्यायचे. देव दर्शनाने कधीच काही होत नाही.

जोपर्यंत वेडे लोक हिंदू धर्मात आहेत, तोपर्यंत आमचा धंदा चालणार व आम्ही चालवणार.

फुकटचा पैसा मिळतो. माझे आजोबा माझ्यापेक्षा जास्त पैसे घरी आणतात.

मी वकील असूनही कमी पैसे कमावते. अंघोळ करणे संध्यापाठ करणे, सोवळे हे फक्त आमचे महत्त्व वाढविण्यासाठी असते.

आम्हांला दान सर्व थरांतील लोकांचे चालते. मग तो अस्पृश्य असो वा इतर धर्माचा असो. काहीच फरक पडत नाही.

आरत्या, पंचारत्या गणपती, दुर्गा हे सर्वकाही खोटे आहे. साधा विचार लोक करत नाहीत.

आपणच गणपतीला वाजतगाजत आणतो आणि वाजतगाजत पाण्यात बुडवतो. काय हे?

पण लोक एवढे अंध झाले आहेत की अजून शंभर वर्षे तरी सुधारणार नाहीत.

आमचा धंदा चालणार. आम्हांला काहीच करायची गरज नाही. कारण सर्व जातीच्या महिला आमच्या ताब्यात आहेत. त्या नवऱ्याचे ऐकत नाहीत, पण आमचे ऐकतात...

आम्ही सांगितलेली कोणतीही पूजा त्या करतातच. आम्ही प्रत्येकाच्या डोक्यात देव घातलेला आहे तो कधीच बाहेर निघणार नाही आणि आमची दुकानदारी चालतच राहणार.

बरेच देव न मानणारे अलिकडै रात्रंदिवस बोंबलत आहेत. पण त्यांचे त्यांच्या घरातील लोकसुद्धा ऐकत नाहीत.

आम्ही देवाच्या कहाण्या टिव्हीद्वारे पुस्तकाद्वारे चॅनेलद्वारे कार्यक्रमांद्वारे सतत लोकांना... विशेषतः बायकांना ऐकवत असतो व त्यांच्या डोक्यात देव घालत असतो.

अहो, संगणकाची पूजा करतात यावरून किती आंधळे लोक आहेत या देशाचे हे समजते.

मी ब्राह्मण आहे. ब्राह्मणचा अर्थ आहे कुणालाही ब्र बोलू द्यायचे नाही, फक्त आपलेच म्हणणे ऐकवायचे, म्हणजेच ब्राह्मण...!

नास्तिक लोकांचे देव नाहीत हे १००% खरे आहे, पण त्यांचे ऐकतो कोण! त्यांची बायकोसुद्धा ऐकत नाही.

खरेतर आम्हांला धर्माचे, देवाचे काही देणेघेणे नाही. आम्हांला काबाडकष्ट, मेहनती काम करायचे नव्हते. हिंदू धर्मात अनेक वेडे आहेत, त्यांच्यामुळे आम्हांला फुकटचे खायला मिळते.

आम्ही हिंदू लोकांना आतापर्यंत गेल्या पाच हजार वर्षांपासून मूर्ख बनवत आलो आहोत, अजूनही बनविणे चालू आहे.

कितीही शिकले तरी यांची चौकस बुद्धी जागृत झाली नाही.

आमचा अडथळा इंग्रज होते. ते हिंदूना शिक्षण देऊन जागृत करू लागले होते. पण आम्ही त्यांना पिटाळून लावले व आमचे राज्य आणले.

त्या आंबेडकरानी थोडा प्राॅब्लेम केला होता. त्यांना आम्ही धर्मातून काढले. झाले काम!

हे हिंदू रोज देव देव करणार! आम्ही ३% आहोत,९७% हिंदूनी रोज एक रुपया जरी देवासाठी खर्च केला, तरी आमच्याइतके श्रीमंत जगात कुणीही नाही.

किती मूर्ख लोक आहेत, आमच्या पाया पडून दक्षिणा देतात.

आम्ही नेहमीच म्हणतो देव सगळीकडे आहे. ते खरेच आहे.

गेली ७० वर्षे आमचीच सत्ता आहे. काँग्रेस आमचीच आहे.. भाजप आमचाच आहे.. शिवसेना आमचीच आहे.. कम्युनिस्ट आमचेच आहेत.. आम्ही भांडायचे नाटके करत असतो. आम्हांला जगावर राज्य करायचे आहे.

आम्ही समोरासमोर कधीच भांडत नाही. आम्ही आतून पोखरतो व खतम् करतो आणि पोखरणारे हात तुमचेच वापरतो.

आम्ही सगळीकडे आहोत आणि राहू.

परत मी "ब्राम्हण" असून ठासून सांगते, देव नाहीच. पण तुम्ही मानणार नाही. आता तुम्हीच ठरवा.

आम्हांला कुणी शिविगाळ केली की हेच SC, ST, OBC, VJNT, मराठा लोक आपापसात भिडतात, एकमेकांचे खून करायला मागेपुढे पाहत नाहीत. हेच आमचे बिनपगारी पोलीस आहेत.

देव, देऊळ आणि धर्म आमचा हजारो वर्षांपासूनचा एकमेव अजेंडा आहे.

ही पोस्ट आता जो वाचत आहे त्याचेही डोकं ठणकलं असेल, तर तो आमचा सच्चा बिनपगारी पोलीस आहे आणि ह्या अशा आमच्या भक्तांमुळे आम्ही हजारो वर्षे ह्या देशावर राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, प्रचार प्रसार, औद्योगिक, न्यायविषयक सत्ता भोगत राहू.


🖋 एकता जोशी

बंगला नं ८५, रेशीम बाग, नागपूर

No comments:

Post a Comment

हिंदु कोड बिल: लव यु बाबासाहेब!

  यु बाबासाहेब " बाबासाहेब दिल्लीवरून नेहरूंची तार आली आहे ते म्हणतायेत की, हिंदू कोड बिल ला देशात सर्वत्र विरोध सुरू आहे. त्यामुळे हे...